राष्ट्रीय कोळसा वायूकरण योजना (National Coal Gasification Scheme)

ईरान संकट आणि होर्मुझ सामुद्रधुनी (Strait of Hormuz) बंद झाल्यामुळे भारताच्या ८०% वायू पुरवठ्यावर (Gas Supply) विपरीत परिणाम झाला आहे. या जागतिक ऊर्जा संकटानंतर, भारताला वायू उत्पादनात आत्मनिर्भर बनवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने ३७,५०० कोटी रुपयांच्या बजेटसह कोळसा/लिग्नाइट गैसीकरण (Coal/Lignite Gasification) योजना मंजूर केली आहे.

१. कोळसा वायूकरण (Coal Gasification) म्हणजे काय?

२. योजनेची प्रमुख उद्दिष्टे आणि लक्ष्ये (वर्ष २०३० पर्यंत):

३. भारताचे सद्य आयात अवलंबित्व आणि आर्थिक बोजा (FY 2025):

भारत सध्या खालील महत्त्वाच्या ऊर्जा व रासायनिक उत्पादनांसाठी मोठ्या प्रमाणावर आयातीवर अवलंबून आहे. वित्त वर्ष २०२५ मध्ये भारताचे एकूण आयात बिल २.७७ लाख कोटी रुपये राहिले आहे :

कच्चे तेल (Crude Oil) ~ ८३%
द्रवीकृत नैसर्गिक वायू (LNG) ५०% पेक्षा जास्त (त्यातील ८०% होर्मुझ मार्गाने येते)
मेथनॉल (Methanol) ८०% ते ९०%
यूरिया (Urea - खत) ~ २०%
अमोनिया (Ammonia) जवळपास १००% (पूर्णपणे आयात)
विशेष नोंद (जागतिक संदर्भ): कोळसा वायूकरण तंत्रज्ञानात चीन हा जगाचा 'ग्लोबल लीडर' आहे. चीन त्याच्या एकूण अमोनिया उत्पादनापैकी ९०% उत्पादन कोळसा वायूकरणाद्वारे करतो आणि वार्षिक ८० MMTPA वायूचे उत्पादन करतो. भारत सध्या आपल्या एकूण वायू उत्पादनापैकी ३०% वायू खत कारखान्यांना देतो.

४. या योजनेचे बहुआयामी फायदे :